जयपूरच्या 'एनजीओ'तून 27 मुलींची सुटका
WD
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका एनजीओच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. छापा मारण्यात आल्यानंतर याठिकाणी असलेल्या 27 मुली आणि दोन मुलांची सुटका करण्यात आली. जयपूरमधील मानसरोवर भागात ही एनजीओ चालविण्यात येत होती. या मुलांना सध्या शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. या एनजीओची कागदपत्रे बनावट असून, आणखी तपास करण्यात येत आहे.
Read agriculture ( Please Add Skeep ) .............
No comments:
Post a Comment